भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...
अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती.
निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप सुप्रीम कोर्टात नोंदवण्यात आला आहे.
आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.
राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवा...
Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...
राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत.
1 ऑगस्ट 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होतील. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. चला तर मग कोणते नवीन नियम लागू केले आहेत याबद्दल जाणून घेऊयात...
दुचाकी टोलदुचाकी टोल India 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुचाकी स्वारांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेणार नाहीय.
13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉ...
पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पुण्यात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन
इस्रायल-इराण युद्ध सुरु असताना भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने संधी साधली आहे. भारत ऑपरेशन सिंधूचा विस्तार करणार आहे. आपल्यासोबत आणखी दोन देशांच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणार आहे.
पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली.
Aadhaar UIDAI New Updates: या नव्या बदलांसंदर्भातील माहिती युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिली आहे.
वाल्मिक कराडच्या आरोपनिश्चितीवरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती .मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे .
Indrayani Kundmala bridge collapse: मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला होता. त्यामुळे 20 ते 25 जण नदीत वाहून गेले होते. चार जणांचा मृत्यू.
महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेली BPMS प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या प्रमाणे राम भरोसे चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्याबरोबर व्यावसायिकांना आर्थिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.
सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहेय. या निर्णयाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्तेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजनकेले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारीविभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनीउत्साहाने सहभाग घेतला.
January 2025 Travel: देवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात केल्यास संपूर्ण वर्ष मंगलमय आणि आनंदी जाईल, असा अनेकांचा विश्वास असतो. भारतीय रेल्वे तुम्हाला खास संधी देतेय. जाणून घ्या..
अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारातातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याच महामार्गाला टक्कर देणार देशातील दुसरा मोठा महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.
भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन बुकिंग काल (26 डिसेंबर ) पहिल्याच दिवशी बुक झाल्या आहेत.
Sharad Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे होती. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत, विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते.
Devendra Fadnavis on Rahul Narwekar : नाना पटोलेंचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
Maharashtra Ekikaran Samiti : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने कर्नाटक पोलीस सतर्क आहेत.
एकनाथ शिंदे : मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.
PAN 2.0 Project : सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...
म्हसवड म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे २ डिसेंबर रोजी होत आहे, या रथोत्सवाची खरी सुरुवात आज कार्तीक शुध्द एकादशीच्या दिवसापासुन होत असते, एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकर्यांच्या उपस्थितीत काढला जातो ही येथील परंपरा असुन या परंपरेनुस...
Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आण...
स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला आजूबाजूच्या घरांना तडे
पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आह...
लष्कराने सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी पथक पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा समावेश असून हे पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणां...
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्...
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. रा...
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचे की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे, असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.
देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील, अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे जाहीर आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पूर्वी आपण इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करत होतो मात्र आता, विविध स्वदेशी प्रकल्पांच्या विकासामुळे एचएएल, डीआरडीओ यांसारख्या संस्थांना जगभरात महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून राज्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केले.
२ मार्च व ३ मार्च २०२४ रोजी घुमान पंजाब येथे भक्ती संप्रदाय संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली याच्या संयुक्त विद्यमाने होणार अधिवेशन
पुणे, दि. 3 फेब्रुवारी 24 पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिटयूट येथे “कलम आणि कवच” या संरक्षणविषयक साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घ...
देवकरवाडी ता.सातारा येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सातारा पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मासिक पगारा एवढा मिळावा, तसेच त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामादरम्यान आरोग्य सुविधा मिळाव्यात या विविध मागण्यांसाठी पालिकेतील सुमारे 52 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी साताऱ्यात मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले.
गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री तथा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
जिल्हावासीयांची कामे वेळेवर व्हावीत, त्यांच्या समस्या लवकर सुटाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी डूडी यांनी ऑगस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज 'ई- ऑफिस'च्या धर्तीवर करण्याचा निर्धार केला होता. अखेरीस हा निर्धार त्यांनी सत्यात उतरविला आहे.
आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चरेगाव, ता.कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
ऐन दिवाळीत मेढा मोहाट पुलावरून अडीचच्या सुमारास एका वृद्धाने आत्महत्या केल्याचे वृत्त असून मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
महात्मा फुले यांनी तीन प्रकारे कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे.
पाटखळ माथा ते वाठार रस्त्यावर पाटखळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल अनिल साबळे (वय 21, रा. वडूथ ता.सातारा) हा युवक ठार झाला.
थकित मानधन, शासकीय सेवेत समायोजन, बदली धोरण यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
शिवराज्याभिषेक दिनाच्या साडेतीनशेव्या सोहळ्यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने भव्य ऐतिहासिक किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
साखरवाडी, तालुका फलटण येथील चॉकलेट फॅक्टरी तील भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
अवैध शस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांबाबतीत अटकेत असलेल्या आरोपीकडून आणखी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 65 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.
कर्मचाऱ्यांनी घंटानाद व घोषणाबाजी केल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सातारा शहरातील सुप्रसिद्ध येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने दिवाळीनिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड-उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सातारा जिल्ह्यातील सहा धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानीपणे तारखा देणे, विनाकारण पक्षकारांची प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे.
गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पेपर मुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी अलंकृता विजय कांबळे हिने शालेय धनुर्विद्या स्पर्धेत तिहेरी यश मिळवले.
सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील मिळकत धारकांच्या मिळकत करांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. याची माहिती वसुली विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 25 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर यादरम्यान वेगवेगळ्या भागांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय नेत्यांच्या बाबत सकल मराठा समाज नाराज असून राज्यामध्ये आरक्षणाचा विषय खुप मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातूनच वडूथ (ता.सातारा) येथील मराठा बांधवांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे बॅनर चौकात लावले आहेत.
कंत्राटी भरतीवर माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची खळबळजनक टीका आ. जयकुमार गोरे यांनी चव्हाण यांच्यावर केली आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुकास्तरावर काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडल कमिटी, आणि ग्रामसमित्या एक स्थापन करून प्रत्येक आठवड्याला दोन जिल्हा परिषद गटात बैठका घ्याव्यात. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वाई-वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात खानापुर, ता.वाई येथील किशोर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही सातारा पोलिसांनी दाद दिली नाही. या कारणास्तव शुक्रवारी दुपारी सदर बाजार मधील लक्ष्मी प्रकाश डागा व प्रकाश डागा या दांम्पत्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सातारा जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांनी घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी दुपारी आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते.
शाहूपुरी परिसरातील रेफ्रिजरेटर मधून कॉम्प्रेसर चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा पोलिसांनी तीन दिवसात लावला आहे.
धनगर व धनगड असा शब्दछल करत शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार असल्याची टीका धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे ता.सातारा गावच्या हद्दीत रस्त्यावर मंगळवारी पहाटे अज्ञात वाहनाने पायी चालत निघालेल्या (मॉर्निंग वॉक) दोन महिलांना ठोकरले. ही धडक एवढी भीषण होती की यातील एक वृध्द महिला जागीच ठार झाली.
मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ट्विटर या सामाज माध्यमावर आयोजित केलेल्या ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल देशविदेशातील ९३७ श्रोत्यांच्या उपस्थितीत हे पहिलेवहिले साहित्य संमेलन रविवारी (दि१५ ऑक्टोबर) पार पडले.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याने फ्रिजच्या कॉम्प्रेसर ची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
कराड बाजार समिती कोणाची जहागिरी नाही. बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. मी सोमवारी मुंबईला जाऊन पणनमंत्र्यांना भेटून ही बाजार समिती बरखास्त करावी,अशी मागणी करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देऊन आंदोलनाचे चांगले फलित तुम्हाला दोन दिवसांत मिळावे, यासाठी मी प्रार्थना करतो,असे सांगितले.
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण उपचार घरगुती उपचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो सर्दी खोकला कफ याच्यामुळे आपण बरेच लोक परेशान असतो मग त्याच्यासाठी काय करावे. घरच्या घरी करण्यासारखी काही उपचार असतात ते करून बघायला आपल्याला काहीच हरकत नाही. तर तो आजार जर सर्दी असेल याच्यासाठी एक रामबाण असा हा उपचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे?
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. फोन रात्रभर चार्जवर ठेवणे, 100 टक्के चार्ज केल्यानंतरही फोन चार्जवर ठेवणे, चार्जिंग करताना फोन वापरणे. आपल्यापैकी निम्म्याहून अधिक या सर्व गोष्टी नक्कीच करत असतील. आजकाल लोकांना फोनची इतकी काळजी असते की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावतात.
पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल झाल्यानंतर किंवा अटकपूर्व जमीन फेटाळल्यानंतर लगेच संबंधिताला अटक करणे क्रम प्राप्त असताना कोणत्या राजकीय दबावाला बळी पडून आरोपीला अभय देण्याचा प्रयत्न चालू आहे की काय ? अशी तक्रारदारांमध्ये शंका निर्माण होत आहे.तसेच संबंधित आरोपी हा बरेच वर्षापासून अशा पद्धतीची फसवेगिरी करत असल्याचे समोर आले आहे.आरोपी आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टी विकून पसार होण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.
सवड येथील शिंपी समाजाचे वतीने सातारा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७३ वी संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली या वेळी पहाटे काकड आरती अभिषेक आदी झाले वर झांज पथक ढोल ताशा यांचे गजरात विठ्ठल रखुमाई निवॄती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई नामदेव महाराज यांचें जिवंत व्यक्ती रेखा यांचें उपस्थि...
Maharashtra Cabinet: मंत्र्यांसाठी देण्यात आलेल्या बंगल्यांवरून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील मंत्र्यांंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.
Pune Girl Attack: लेशपाल आणि हर्षद मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. 'वाचवा, वाचवा,' अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले, वाचा पुढे काय घडलं पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी होऊन कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून पुण्यात आलेले लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा मंगळवारचा दिव...
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली
Toyota Century SUV: टोयोटा सेंच्युरी कंपनीने 1967 मध्ये पहिल्यांदा सेडान कार म्हणून सादर केली होती. त्यानंतर यामध्ये अनेकदा अपडेट करण्यात आले. 1967 पासून आतापर्यंत जपानच्या बाजारपेठेत या गाडीती विक्री सुरू आहे.
Ambadas Danve : मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.