भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारतात आले असून, दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, या साऱ्यात चर्चा सुरुय विमानाची...
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचा सोन्याचा दर
ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...
नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 च्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे.
दुचाकी टोलदुचाकी टोल India 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुचाकी स्वारांकडून कोणत्याही प्रकारचा टोल घेणार नाहीय.
13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉ...