हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये पुन्हा धुळीच्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलनंतर, 1 जून रोजी एलपीजीच्या दरात पुन्हा वाढ होणार का? 'एक घर, एक कनेक्शन' पासून ते पीएनजी पाइपलाइनच्या नियमांपर्यंत कोणते मोठे बदल घडत आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
मंगळवार 26 मे पासून प्लेऑफ सामान्यांना सुरुवात झाली. या दरम्यान आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या कोल्हापुरातील इचलकरंजी शहरातील क्रिकेट बेटिंग टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तिथे जवळपास तीन महिने सूर्य उगवत नाही. हा देश नेमका कोणता आहे आणि तिथे कशी जीवन आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत.
तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे.
सध्या होणारी टोल वसुली आणि टोल देऊन प्रवासाचे होणारे हाल याच विदारक चित्र
Country Which Refund Full Toll Amount To Drivers: राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुककोंडीनंतर टोलचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. मात्र असं काही होण्याची शक्यता कमी असली तरी एका देशात अशापद्धतीने पैसे परत केले जातात.
भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...