Tanisha Bhise Death Case : पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे.
*वाठार स्टेशन येथे आरोग्य तपासणी महामेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद* उच्चशिक्षित तज्ञ डॉ विश्वनाथ चव्हाण सरांच्या दूरदृष्टीतून उत्तर कोरेगाव परिसराला नवा आरोग्याचा शिलेदार मिळाला. त्यांच्या वैचारीक प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा अवलंब या तत्वावर महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध बाजारपेठ वाठार स्टेशन आणि परिसरातील नुकताच १५ गावांचे एकत्रित शिबि�...
संजय राऊत आणि शरद पवार: ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशीरा आले, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरचं आपलं मौन सोडलं आहे.
सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहेय. या निर्णयाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्तेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजनकेले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारीविभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनीउत्साहाने सहभाग घेतला.
150 हून अधिक कावळ्यांचा गूढ मृत्यू : महाराष्ट्रातील या शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून फळ पडावीत तशापद्धतीने कावळे मरुन पडत आहेत.
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर 1980 च्या दशकात कोणालाच ज्ञात नव्हते. आजच्यासारखी सोशल मिडिया, इंटरनेट नसल्याने देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकूनही खाशाबा जाधव हे नाव काळाच्या प्रवाहात लुप्त झाले होते. 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकपासून खाशाबांच्या नावाचा जयघोष हळूहळू दुमदुमू लागला. तो लेखक, पत्रकार व क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे यांच्या अथक प्रयासामुळे. 2001 मध्ये खाशाबा जाधव यांची केवळ चरित्रगाथा लिहून दुधाणे थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष खाशाबा हे नाव अजरामर होण्यासाठी झट तूनच आज 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे.