स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', दमानियांची मागणी
Kaas Pathar: कास पठार फुललेला आहे. तिकडे आवर्जून फिरायला जायला हवं. यासाठी लागणारी माहिती जाणून घ्या.
Manoj Jarange Patil : तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
काल चंद्रग्रहण सुरु होण्यापूर्वी लालबागचा राजाचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली होती. लालबागचा राजा तब्बल 12 तास समुद्रात बसून होता.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे – ०७ येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.