Satara

esahas.com

दुर्गंधी येत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरीत करा

म्हसवे ता. सातारा येथील बौध्दवस्तीनजिक नदीपात्राशेजारील मळई गट क्र. 203 चे लगत आजअखेर अस्तित्वात असणारी जी स्मशानभूमी आहे, ती बौध्दवस्तीपासून अवघ्या १00 मीटर अंतरावर आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने ही स्मशानभूमी अन्यत्र स्थलांतर करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन म्हसवे येथील समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी यांना दिले.

esahas.com

उस दराबाबत बैठक घ्यावी

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

esahas.com

मंडईतून मोबाईलची चोरी

सातारा बसस्थानक परिसरातील मंडईतून अज्ञात चोरट्याने एकाचा मोबाईल चोरला आहे.

esahas.com

मालगाव येथे चोरट्यांचा धुडगूस

मालगाव ता.सातारा येथे वृध्द दाम्पत्याच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी धुडगूस घातला. दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसर हादरला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

esahas.com

वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी व दहिवड येथे विविध दोन घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटना 15 ऑक्टोबर रोजी समोर आल्या असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या आहेत.

esahas.com

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

esahas.com

अवैध ताडी विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

अवैध ताडी विक्री प्रकरणी एका महिलेवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.

esahas.com

मराठी विश्वकोशाच्या ट्विटरवरील साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ट्विटर या सामाज माध्यमावर आयोजित केलेल्या ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल देशविदेशातील ९३७ श्रोत्यांच्या उपस्थितीत हे पहिलेवहिले साहित्य संमेलन रविवारी (दि१५ ऑक्टोबर) पार पडले.

esahas.com

माण विधानसभा निवडणुक ‘प्रहार’ लढवणार : आ. बच्चू कडू

माण-खटाव विधानसभा मतदार संघात तेथील आमदार जयकुमार गोरे यांना माझे आवाहन राहणार असल्याचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, शासन शेतकर्‍यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितलेे.