भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातं अत्यंत जिव्हाळ्याचे होते.
लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...
अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती.
३०० नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरण यांच्यावर केंद्र सरकारचे लक्ष - मुरलीधर मोहोळ
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारतात आले असून, दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, या साऱ्यात चर्चा सुरुय विमानाची...
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दागिने खरेदी करायला जाण्यापूर्वी वाचा आजचा सोन्याचा दर
निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप सुप्रीम कोर्टात नोंदवण्यात आला आहे.
आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.
राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवा...