Satara

esahas.com

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

अपघातात जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हे

शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जिहे गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा

जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी ६ हजार ३२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

दोन दुचाकींच्या अपघातात दोघे जखमी

सातारा - मेढा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

ओमीनी कार - रिक्षाची धडक; एक जखमी

रहिमतपूर - कोडोली मार्गावर ओमीनी कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

बसस्थानक परिसरात एकाला मारहाण

येथील बसस्थानक परिसरात एकाला मारहाण झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

esahas.com

लोणंद पोलीसांकडून विहिरीवरील मोटारी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश

दरोडय़ाचा तयारीत असणाऱ्या टोळीकडुन लोणंद पोलीसांनी फलटण व बारामती तालुक्यातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

esahas.com

रसिकांना मिळणार विविध कार्यक्रमांची मेजवानी

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 आणि रविवार दिनांक 19 जून 2022 असे दोन दिवसीय तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा येथे करण्यात आले आहे.

esahas.com

...तर जलसंधारण अधिकाऱ्यांना गोमूत्राने अभिषेक घालणार

वरकुटे-मलवडी ता. माण येथे बांधण्यात आलेल्या तुटका खडा तलावातील अधिग्रहित जमिनीचा 8 कोटी रुपयांचा मोबदला न दिल्यास कृष्णानगर सातारा येथील जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांना येत्या 27 जून रोजी गोमूत्राने अभिषेक घालण्यात येणार आहे. तरीही गांभीर्याने न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस अभयशिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

esahas.com

सरकारच्या उदासिनतेमुळे वंचित समाज विकासापासून दूर

सरकारच्या उदासिनतेमुळे मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाज विकासापासून दूर आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कृतीशील आराखडा उभारावा, अशी मागणी माजी मंत्री व बहुजन विकास परिषद (महाराष्ट्र)चे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली.