मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण निवडून येतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. कारण जो निवडणूक जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवरील राजकारणात दबदबा मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते.
हे जळजळ कमी करण्यात, पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डी ची कमी पातळी ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक रोगांमध्ये वाढ करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
कॅफेत अश्लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई , पळशी येथे जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
मौजे वडले येथे गण हातोडा दे असे म्हणत दुधेबावी येथील एकाने चाकूने मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकी निम्मित बयंदूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवार गुरुराज गंटीहोले यांच्या प्रचारार्थ तल्लूर, सप्लाडी, हत्यानगडी, कन्याला आदी गावा गावात जाऊन घरो घरी प्रचार केला. तदप्रसंगी उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी, कर्नाटक विधानपरिषद सदस्य भारती शेट्टी, ओबीसी मोर्चाचे गोविंद पुजारी, सदानंद उपेनकुदी...
साताऱ्यात एका तरुणीची मोबाईल हॅक करुन मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे अकाउंटमधून दोन लाखांहून अधिकची रक्कम चोरी करण्यात आली आहे.