दैनिक 'सामना'तील अग्रलेखावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची गरज काय? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी केला आहे.
विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला आपली जादू दाखवण्यात यश आलं आहे.
सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.
निवड समितीनंही राजीनामा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा
मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता .
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम २३ अन्वये प्रशांत तायडे यांनी दाखल केलेले अपील सहकार विभागाने मान्य केले तर ४७ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. सहकार विभाग उच्च नायल्याच्या निकालाचा अवमान करून प्रस्थापितांच्या बाजूने निकाल देणार का? यावर जिल्हा वासियांकडून तर्कवितर्क नोंदवले जात आहेत
मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.