निवड समितीनंही राजीनामा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा
मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता .
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम २३ अन्वये प्रशांत तायडे यांनी दाखल केलेले अपील सहकार विभागाने मान्य केले तर ४७ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. सहकार विभाग उच्च नायल्याच्या निकालाचा अवमान करून प्रस्थापितांच्या बाजूने निकाल देणार का? यावर जिल्हा वासियांकडून तर्कवितर्क नोंदवले जात आहेत
मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.
मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण निवडून येतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं, हा मुद्दा महत्त्वाचा मानला जातो. कारण जो निवडणूक जिंकतो त्याचं स्थानिक पातळीवरील राजकारणात दबदबा मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची मानली जाते.
हे जळजळ कमी करण्यात, पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डी ची कमी पातळी ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक रोगांमध्ये वाढ करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
कॅफेत अश्लील चाळेप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा