Satara

esahas.com

ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Devendra Fadnavis : ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. Devendra Fadnavis : ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

esahas.com

सार्वजनिक पिण्याच्या पाण्यावर उपसरपंचाने केले अतिक्रमण

विवर ता. महाबळेश्वर येथील शासकीय पिण्याच्या पाण्यावर (उपसरपंच) अनिल विठृठल कदम, मारूती यशवंत कदम, धोंडीबा यशवंत कदम, दगडु लक्ष्'ण कदम,  गुणाजी यशवंत कदम या इसमांनी  ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून ग्रामस्थांनी दि. 13/04/2023 रोजी सरपंच ग्रामपंचायत तळदेव यांना लेखी तक्रार

esahas.com

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती, अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य केली.

esahas.com

20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मलाही मंत्रिपद मिळणार : बच्चू कडू

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू म्हणाले.

esahas.com

राज्यपालांनाही शिक्षा करा, शिंदे, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; ‘सुप्रीम’ निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक

मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. सर्व काही देऊन हपापलेली लोकं माझ्यावर अविश्वास आणणं मला मंजूर नव्हतं. कदापी मला मंजूर नव्हतं. जसा मी राजीनामा दिला.

esahas.com

राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडावे काय?, छगन भुजबळ यांचा राऊत यांना संतप्त सवाल; महाविकास आघाडीत ठिणग्या?

दैनिक 'सामना'तील अग्रलेखावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना हे सर्व आताच उकरून काढायची गरज काय? असा संतप्त सवाल भुजबळ यांनी केला आहे.

esahas.com

धक्कादायक! राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब

विशेष म्हणजे बेपत्ता तरुणींमध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुलींचा समावेश आहे.

esahas.com

चार मुले तरी नोकरी हवी

सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे. 

esahas.com

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर यशस्वी; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला आपली जादू दाखवण्यात यश आलं आहे.

esahas.com

विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ट्रॅव्हल्स- कारचा समोरासमोर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील पत्नी, भाऊ, मेव्हणा अन् ड्रायव्हरचा जागीच अंत

सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.