जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून एकाचा मृत्यू आणि एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येथील पोल्ट्री फार्म वरील कामगाराने दुचाकीसह मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली आहे.
येथील एका शाळेसमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बेदरकारपणे दुचाकी चालवणार्या दुचाकी स्वारावर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा शहराची लाईफ लाईन असणाऱ्या कास धरणाच्या सांडव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या 51 फुटी सांडव्याच्या बाजूने पायऱ्या बसवण्यात आल्या असून त्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास काही दिवस शिल्लक आहेत. पालिकेने हा स्पॉट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करावा आणि त्यांच्याकडून नाममात्र शुल्क करावे, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.