महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

निढळ येथे जानपीर उरूस उत्साहात

निढळ, ता. खटाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जानपीर उरूस उत्साहात साजरा झाला.

esahas.com
महाराष्ट्र

फलटण- पंढरपूर लोहमार्ग मार्गी लागणार : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथील महिलेच्या जाचहाट प्रकरणी पाच जणांवर गुन्हे

सातारा येथील महिलेचा सासरी कराड येथे पाच जणांनी जाचहाट केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पाचवड येथुन अल्पवयीन मुलीचे अपहरण

पाचवड, ता. वाई येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातून दोन मुली बेपत्ता

सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहुन दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कोरेगाव येथील महसूल कारकुनाला ३ वर्ष सक्तमजुरी

कोरेगाव, ता. कोरेगाव येथील तहसील कार्यालयातील महसूल कारकुन प्रवीण रघुनाथ कुंभार याने दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी त्याला न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

esahas.com
महाराष्ट्र

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

esahas.com
महाराष्ट्र

कास पठारावर हवाई पट्टी उभारण्याची खासदार उदयनराजे यांची मागणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.

esahas.com
महाराष्ट्र

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; आलेच तर तेव्हा पाहू : आ. जयकुमार गोरे

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.