शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी नि:पक्षपणे काम करण्याऐवजी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सुडबुद्धीने वागत आहेत.
ऐतिहासिक साताऱ्यात समता सैनिक दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शहारातून संचलन करत व बिगूल वाजवून महाराजांना मानवंदना देवून अभिवादन केले गेले.
मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयी... आपल्या मुलांची सर्वांगिण वाढ व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. वाढीचा विचार करत असताना मुलांची वाढ जितकी महत्त्वाची असते, तितकीच त्यांची बौद्धिक आणि भावनिक, मानसिक वाढही होणे गरजेचे असते. मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांना वेगवेगळे ब्रेन गेम्स आणतो. त्यांना काही ना काही बौद्धिक अॅक्टीव्हीटीज देतो. पण मेंदूचा चांगला विकास व्हावा यासाठी या इतर गोष्टींबरोबरच मुलांचा आहारही उत्तम असणे आवश्यक असते. मुलांच्या मेंदूला ७ पोषक घटकांची प्रामुख्याने आवश्यकता असते. ते कोणते आणि त्याचा कशाप्रकारे फायदा होतो याबाबत समजून घेऊया (3 foods to boost your child’s brain development )...
मलकापूर, ता. कराड येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
पाण्यात पडून बुडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कारंडवाडी, सातारा येथून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील माळवाडी (मसूर) येथील विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील प्रभारी संचालक व प्राध्यापिका अपर्णा सावंत (रा. बेलदरे) यांनी भारती विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पीएचडी पदवी संपादन केली आहे.