जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. बुधवारी आतापर्यंतचे उच्चांकी 505 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत 11,643 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी 485 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 496 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 496 बाधित आढळून आले तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 240 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून वेगाने संसर्ग पसरू लागला आहे. 6 ऑगस्टला 5 हजार बाधित होते तर अवघ्या 17 दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होवून दि. 23 रोजी बाधितांनी दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी 443 नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता 10,157 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांमध्ये दररोज मोठी भर पडत आहे. शनिवारीदेखील 345 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.