टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
राज्यपाल भगवान कोश्यारी यांना महाराष्ट्राचा जर तिटकारा असेल तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशी सणसणीत टिका भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे . कोश्यारी यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उदयनराजे यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असताना आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्वतंत्र आंदोलन करून राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
महसूल विभागात काम करीत असताना नेहमीच ताण-तणावाला सामोरे जावे लागते. ताण-तणाव कमी करण्यासाठी संवाद महत्वाचा आहे, यातून अनेक प्रश्न सुटु शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
संजीवनी महिला विकास संस्थे मार्फत यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन असंख्य हितचिंतक व सभासदांच्या आग्रहास्तव करण्यात आले आहे. या उत्सवात स्पर्धा तसेच बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध सावकारी प्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.