विजेचा धक्का बसून आंबवडे बुद्रुक, ता. सातारा येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे योजनेतून सबसिडीसह बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगून ३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेतीसाठी विद्युत पंप सुरू करत असताना शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी काशीळ, ता.सातारा येथे घडली. शरद बाजीराव जाधव (वय.५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कोटेश्वर चौक ते शाहूपुरी चौक यादरम्यान अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अल्टो कार सह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख 24 हजार 280 रुपयांचा दारूचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सनी विकास कासुर्डे (राहणार देशमुख नगर मेढा तालुका जावली ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१३ ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी इको हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी राजकुमार भुजबळ, गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या चार दिवसांच्या आत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.
जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना फलटण, ता. फलटण येथे घडली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तब्बल दोन डझन आंदोलनाचा इशारा मिळाल्यामुळे सातारा पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तगडा बंदोबस्त ठेवला होता. बऱ्याच आंदोलकांना आंदोलन यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले. मात्र वाठार, तालुका कराड येथील मनसे तालुकाध्यक्ष भारती गावडे या आंदोलक महिलेने केलेला आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्याच्या विकासाची परंपरा अधिक वृद्धींगत करणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाठार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या दोन चोरीच्या घटनांमध्ये सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.