महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यात मुस्लिम बालगोपाळांनी तयार केलेला अजिंक्यतारा किल्ला बनतोय आकर्षणाचे केंद्र

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किंबहुना ज्यांच्या नावामुळे सातारा हे नाव पडले, त्या अजिंक्यतारा किल्ल्याची प्रतिकृती तयार करून मुस्लिम समाजातील बालगोपाळांनी खऱ्या अर्थाने सर्व धर्मीय समभावाचीच दिवाळी साजरी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चरेगाव हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

चरेगाव, ता.कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

esahas.com
महाराष्ट्र

केटीएम गँगकडून 103 तोळे सोने जप्त

जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. 5 जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली.

esahas.com
महाराष्ट्र

ऐन दिवाळीच्या हंगामात महाबळेश्‍वरमध्ये घाणीचे साम्राज्य

येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्‍वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्‍वर म्हणवून घेणार्‍या महाबळेश्‍वर पालिका मुख्याधिकार्‍यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू

दुचाकीवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वडूथ येथून दुचाकीची चोरी

वडूथ येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

भाजी मंडईतून मोबाईलची चोरी

भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना कर्जमाफी सह वसुलीस स्थगिती देण्याची किसान सभेची मागणी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या परिमंडळांमध्ये केवळ कर्जांचे पुनर्गठन न करता शेतकऱ्यांना कर्जमाफीसह त्यांच्या शेती कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.