महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

हिंगणगाव-कापशी रस्त्यावर पायावरून गेले ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक; बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

हिंगणगाव-कापशी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीने मुलाला धडक दिल्याने तो पाठीमागील चाकाखाली आला. त्यात गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस महेंद्र खताळ (वय १२, रा. कापशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध विकास खताळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मलकापूर येथून मोटरसायकलची चोरी

अज्ञात चोरट्याने मलकापूर येथून मोटरसायकलची चोरी केल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील तीन दारू अड्ड्यांवर छापे

जिल्ह्यातील तीन ठिकाणच्या दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एकास खंडणी मागितल्या प्रकरणी दोघा जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शिरवळ येथून सुमारे दोन लाखांच्या धान्याची चोरी

शिरवळ येथून सुमारे दोन लाखांच्या धान्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी

सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना किती मदत केली याचा उद्धव ठाकरे यांनी हिशोब द्यावा

मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे गमावला रुग्णाने जीव

सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.