Satara

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अपघातातील जखमीचा मृत्यू

रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू

बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

esahas.com

कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील...

कराडच्या कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल रविवारी पाडण्यास सूरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

esahas.com

रेशनिंग दुकानदार केरोसिन परवाना धारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सातारा जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

esahas.com

हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत आपलं गांव मनपसंद फुडमॉल या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाची ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हॉटेल मालक यांनी तात्काळ पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने कुटुंबियांनी हॉटेल मालक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आहेत.

esahas.com

तांब्याच्या तारेची चोरी

ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक

मंत्रालयात नोकरीस लावतो, असे सांगून सांगली जिल्ह्यातील एकाने भाडळे, तालुका कोरेगाव येथील चालक रामदास बाळू आवारे याची चार लाख 99 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

esahas.com

युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

सातारा तालुका परिसरातील युवतीचा विनयभंग करून तिला धमकी दिल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल सिंह अजित सिंह चितोडिया राहणार जळगाव असे संबंधिताचे नाव आहे.

esahas.com

मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प

उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.