राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे गावगाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास
राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे गावगाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास
राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे गावगाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास
वाठार प्रतिनिधी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तलाठी सचिन ढवण यांना सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. तलाठी सचिन ढवण यांनी मालखेड व बेलवडे बुद्रुक येथे उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. सध्या ते तांबवे येथे तलाठी म्हणून कार्यरत आह...
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
म्हासुर्णे, ता. खटाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने राबवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोनाचे संकट तालुक्यातही गडद होत आहे. गावोगावी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागल्यामुळे गणेशोत्सव काळात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून आधीच कोरोनाच्या लढाईत सर्व पातळीवर व्यस्त असणार्या प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत म्हासुर्णे गावाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
रहिमतपूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या रहिमतपूर शहरामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून मंडळ विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.
उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल व दुरुस्ती करणार्या महावितरणच्या बारामती परिमंडलच्या सन 2019-20 मधील उत्कृष्ट 28 तांत्रिक कर्मचार्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.