महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

संस्थेतून महिला बेपत्ता

एका संस्थेतून महिला बेपत्ता झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

झायलो-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

मेढा-सातारा रोड वर चिंचणी गावाजवळ झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

esahas.com
महाराष्ट्र

पाचवड येथील गोरख चिंच झाडाभोवती संरक्षक कवच उभारण्याची वृक्षप्रेमींची मागणी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील गोरख चिंच झाडाभोवती संरक्षक कवच उभारण्याची वृक्षप्रेमींनी मागणी केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलासह विवाहिता बेपत्ता

अल्पवयीन मुलासह विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस अटक; वडूज पोलिसांची कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोक्सो मधील आरोपीस काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

'मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी' गावकऱ्यांनी एका दिवसात जमा केले 'एक कोटी'

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व आले पिकाच्या व्यापारासाठी अग्रगण्य बाजारपेठ म्हणून खेड नांदगिरी गावची ओळख. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सर्वच राजकीय नेतेमंडळीसह ग्रामस्थांनी पक्ष विरहित एकत्र येऊन केला. अन् म्हणतो ना 'गाव करी ते राव काय करी' तसचं घडलं.

esahas.com
महाराष्ट्र

अखेर कराडमधील 9 फूटी मगर पकडण्यात वनविभागाला यश

खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.