जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 512 बाधितांची नोंद झाली असून, 23 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 385 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 683 बाधितांची नोंद झाली असून, 21 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 576 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 747 बाधितांची नोंद झाली असून, 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 983 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 469 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे, तर आज 19 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच असून, शनिवारी 803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी नव्या 622 बाधितांची नोंद झाली आहे. तर 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 831 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अशी मागणी ठोसेघर पठारस्थित सध्या रा. कांदिवली पूर्व (मुंबई) येथील मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, गुरुवारी दिवसभरात 915 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1003 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
करोना संक्रमणाची वाढती दहशत व वारंवार वाढत जाणारा बळीचा आकडा यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाची रणनीती यशस्वी होताना दिसत नाही . जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवून त्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवारी दि 28 रोजी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा सुरक्षित अंतर पाळून काढण्यात येणार आहे, अशी माहिती नविआचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली.
जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी दिवसभरात 850 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 970 झाली आहे.