जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 38 बाधितांची नोंद झाली असून, 110 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 73 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 45 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून, महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
कास ग्रामस्थांनी कास धरणाचे काम बंद पाडून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.आमच्या दहा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अखेर कास ग्रामस्थांनी घेऊन कास धरणाचे काम बंद पाडले होते. अखेर आज खा. उदयनराजे भोसले यांचे मध्यस्थी केल्याने कास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.
सातारच्या माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांची मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 107 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 45 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.
सातारा शहरालगत असणार्या समर्थनगर परिसरात राहणार्या एका व्यावसायिकाकडून कच्चा माल पुरवठा करण्याच्या नावाखाली 9.97 लाख रुपये घेऊन पलायन करणार्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 तालुका शाखा साताराची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी तालुका कार्यकारिणीची निवड सभा उद्धवराव फडतरे राज्य मानद सचिव व अभिजित चव्हाण तालुकाध्यक्ष कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपक दवंडे सातारा जिल्हाध्यक्ष, नंदकुमार फडतरे सचिव जिल्हा संघटना, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डी. डी. गायकवाड, आबासाहेब बर्गे पतसंस्था संचालक तालुक्याचे नेते गोविंदराव माने, रामचंद्र गोडसे (माजी अध्यक्ष), शरद गायकवाड (नेते) यांच्या उपस्थितीत व सर्व सभासदांच्या सहकार्याने शुक्रवारी (
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 66 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 85 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.