जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
सातारा जिल्हयातील यु-डायस प्राप्त असलेल्या 830 शाळांपैकी इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या 819 शाळा पैकी 713 शाळा सुरू झाल्या होत्या. आता वाढ होवून सध्या 759 शाळा ( 92.67 टक्के) शाळा सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे. खंचनाळे गेले काही दिवस आजारी होते. ...
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये (Ladakh) भारत आणि चीनदरम्यान तणावाचे (India-China Standoff) वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सैन्यदलाला १५ दिवसे पुरेल इतके हत्यारे, तोफगोळे इत्यादी युद्धसाहित्याचा साठा वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सर्व सामग्री विदेशी कंपन्यांकडून खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी ५० हजार कोटींहून अधिक पैसा खर्च केला जाण्याच...
‘येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल,’ असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 86 बाधितांची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा देशमुख यांनी केले.
‘महान संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते.आजही ते प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.