क्रीडा

esahas.com
क्रीडा

जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध

‘जावळी तालुक्यामधील ग्रामीण भागात विकासकामे पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत,’ असा विश्‍वास जावळी तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.

esahas.com
क्रीडा

‘माणस्वदेश’तर्फे शेतकर्‍यांसाठी समुपदेशन कक्ष सुरू करणार

‘शेनवडी व परिसरातील सर्वच ठिकाणी माणस्वदेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रेशीम शेतीकडे शाश्‍वत शेती म्हणून पाहावे. त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय संस्थेच्या माध्यमातून शेती, मार्केट, बी बियाणे, अवजारे यावर काम केलेच जाईल, पण याशिवाय येत्या काळात माती परीक्षण करून शेतीमधील मुख्य घटक ओळखून पिके घेण्यासाठी येत्या काळात जास्तीत जास्त काम केले जाईल. शिवाय शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी समुपदेशन कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या काळात मा

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात दिवसभरात 157 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 157 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 42 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com
क्रीडा

सद्गुरू पतसंस्थेने उद्दिष्ट पूर्ततेसाठी केलेला प्रयत्न  कौतुकास्पद

‘गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला, याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. त्याचा फटका सहकार क्षेत्रालाही बसला. पतसंस्थांची वसुली करताना अनंत अडचणी आल्या, अशाही परिस्थितीत सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना आठ टक्के लाभांश देत आहे ही खरोखरंच आजच्या परिस्थितीत कौतुकाची बाब ठरेल,’ असे प्रतिपादन सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

esahas.com
क्रीडा

सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी

सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलीकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मं

esahas.com
क्रीडा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करू नये 

येथील केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधार्‍याचा सुमारे 35 शेतकर्‍यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

esahas.com
क्रीडा

सुदृढ, सक्षम व सुशिक्षित पिढी घडवणे काळाची गरज

‘अलीकडच्या सोशल मीडियाच्या जमान्यात युवा पिढी आळशी बनत चालली असून, व्यायामाच्या सवयीने सुदृढ व सक्षम आणि गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पाचगणी येथील ‘अश्‍वटेक अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक सुरेश मालुसरे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

सातेवाडीच्या सरपंचपदी वृषाली रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब बोटे यांची निवड

सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

esahas.com
क्रीडा

सद्य:स्थितीतही शिवरायांची युद्धनीती उपयुक्त

‘सद्य:स्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती उपयुक्त असून, आपल्या देशाच्या संरक्षण विभागाने शिवयुद्धनीतीतून धडे घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इतिहास अभ्यासक अनंत जोशी यांनी व्यक्त केले. 

esahas.com
क्रीडा

फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

‘फरांदवाडी येथील कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटमध्ये गहू व इतर धान्य प्रतवारी करून जादा दर मिळवावा. या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी केले.