येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए.च्या द्वितीय वर्षात शिकणारी व माण तालुक्यातील जाशी गावची ऋतुजा शांतीलाल पाटील हिची अवघ्या 19व्या वयात ‘झुळूक’ नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिने साहित्य क्षेत्रात ‘युवा लेखिका’ म्हणून पदार्पण केल्याबद्दल तिचा दै.‘मुक्तागिरी’ व ‘मुक्तांगण’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 62 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 47 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 59 बाधितांची नोंद झाली असून, 127 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 39 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 64 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 45 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 11 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 100 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 89 बाधितांची नोंद झाली असून, 18 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 93 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 69 बाधितांची नोंद झाली असून, 99 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.