Satara

esahas.com

सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी

सातारा शहर परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

शेतकऱ्यांना किती मदत केली याचा उद्धव ठाकरे यांनी हिशोब द्यावा

मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

esahas.com

जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे गमावला रुग्णाने जीव

सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.

esahas.com

आरटीओ परिसरातील अतिक्रमणे पालिकेने हटविली

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.

esahas.com

मंदिरात चोरी

मंदिरातील दोन मुकुट आणि रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

फसवणूक प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पुण्यात कार्यरत सांगलीच्या शिक्षकाकडून अपहरण व आर्थिक फसवणूक

सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.

esahas.com

कुशी, लिंब, नागेवाडी ग्रामस्थांचा आत्मदहन आंदोलनाचा इशारा

नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे.

esahas.com

वडूज येथे पिसाळलेल्या वानरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.