Satara

esahas.com

स्क्वॉड आला रे... इंग्रजीचा पहिला पेपर, शिक्षणमंत्र्यांनीच दिली 12 वीच्या परीक्षा केंद्रावर धडक; कॉपीमुक्त अभियान जोमात

राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.

esahas.com

Raj Thackeray: निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका; राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरचं आपलं मौन सोडलं आहे.

esahas.com

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; झेन सदावर्तेची महिला आयोगाकडे तक्रार

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहेय. या निर्णयाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्तेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

esahas.com

छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.

esahas.com

बीआयएस द्वारा ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ आयोजन

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजनकेले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारीविभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनीउत्साहाने सहभाग घेतला.

esahas.com

150+ कावळ्यांचा रहस्यमयी मृत्यू.. मान वाकडी होते अन् झाडावरुन..; महाराष्ट्रातील 'या' शहरात भीतीचं वातावरण

150 हून अधिक कावळ्यांचा गूढ मृत्यू : महाराष्ट्रातील या शहरामध्ये मागील दोन दिवसांपासून फळ पडावीत तशापद्धतीने कावळे मरुन पडत आहेत.

esahas.com

सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला, लेक इब्राहिम रुग्णालयात घेऊन गेला; महत्त्वाचे 5 मुद्दे; आतापर्यंत काय-काय घडलं?

Saif Ali Khan Knife Attack : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यापासून आतापर्यंत काय-काय घडलं, हे जाणून घ्या.

esahas.com

खाशाबामय चैतन्यमूर्ती संजय दुधाणे

ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर 1980 च्या दशकात कोणालाच ज्ञात नव्हते. आजच्यासारखी सोशल मिडिया, इंटरनेट नसल्याने देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकूनही खाशाबा जाधव हे नाव काळाच्या प्रवाहात लुप्त झाले होते. 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकपासून खाशाबांच्या नावाचा जयघोष हळूहळू दुमदुमू लागला. तो लेखक, पत्रकार व क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे यांच्या अथक प्रयासामुळे. 2001 मध्ये खाशाबा जाधव यांची केवळ चरित्रगाथा लिहून दुधाणे थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष खाशाबा हे नाव अजरामर होण्यासाठी झट तूनच आज 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे.

esahas.com

तब्बल 5 महिन्यानंतर महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यावर पर्यटकांना एन्ट्री! संचारबंदी उठवली

Kolhapur Police Big Decision: कोल्हापूर पोलिसांनी मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी संचारबंदी लागू केली होती आता ती काही प्रमाणात उठवण्यात आली आहे.