देश विदेश

esahas.com
देश विदेश

जि. प. सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषद सदस्य रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

esahas.com
देश विदेश

कराड पालिकेत सत्ताधार्‍यांकडून विकासकामात दुजाभाव

कराड ः राजकीय द्वेषातून सत्ताधार्‍यांकडून नगराध्यक्ष व भाजपाचे 4 नगरसेवक यांच्या वार्डातील कामे पूर्णपणे टाळण्यात आली आहेत. राजकीय हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात हस्तक्षेप करून सत्ताधार्‍यांनी सत्तेचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांच्या प्रभागावर अन्याय केला आहे. व सत्तारूढ पक्षांच्या नगरसेवकांची जास्तीजास्त कामे घेतली आहेत. जनशक्ती व लोकशाही ...

esahas.com
देश विदेश

महाराष्ट्रात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन महिन्यांचा लॉकडाउन म्हणत नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'चर्चेतून कडक निर्बंध आणि सूट असा विषय सम...

esahas.com
देश विदेश

कराडच्या नगराध्यक्षांना पदाच्या पावित्र्याचे भान नाही

कोविडसाठी नव्हे मिरवण्यासाठीच कराडच्या नगराध्यक्षा ग्राऊंड लेव्हल काम करत असल्याचे सांगत आहे. मात्र त्या ग्राऊंडवर नव्हे तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणी वारले असले तरी त्या ठिकाणी भेट दिली की, त्याचे फोटो काढता हे मिरवणे नाही तर काय, त्याचप्रमाणे कोविडसाठी आपण फिरला असे म्हणता तर कोविडसाठी फिरणे नव्हते तर निव्वळ मिरवण्यासाठीच फिरत होतात, तेही वारंवार आम्ही सिद्ध केले आहे.- सौ. स्मिता हुलवान

esahas.com
देश विदेश

वसुली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आह...

esahas.com
देश विदेश

अपहरणकर्त्यांच्या कडून डॉक्टरांची सुटका

म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा  ठराव घेतल्यानंतर पानवण ता. माण येथील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे शनिवारी सायंकाळी रात्री दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. यानंतर त्यांच्या गाडीची जाळपोळ करण्यात आली होती. या अपहरणाचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. मात्र रविवारी रात्री दहाच्या सुमारास पंढरपूर नजीक असलेल्या तांदूळवाडी येथील पेट्रोल पंपानजीक  डॉ. शिंदे यांची अपहरणक...

esahas.com
देश विदेश

धक्कादायक बातमी : डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ

म्हसवड :  अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील पानवन येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.  सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी  संबंधित  डॉक्टरांचा ठराव  झाल्यानंतर  घटना घडल्यामुळे  मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ...

esahas.com
देश विदेश

बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ.सुशांत मोहिते तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे

ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचा बेलवडे बुद्रुक गावाच्या हितासाठी उपयोग करून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावून गावाचा सार्वगीण विकास करणार आहे. - डॉ.सुशांत मोहिते

esahas.com
देश विदेश

शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.

esahas.com
देश विदेश

सहकारी संस्थांचा बिगुल वाजणार

राज्यात नुकत्याच विधान परिषदा व ग्रामपंचायतींच्या निर्विघ्न पार पडलेल्या निवडणुका व सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती याचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.