काहीजण जेवणानंतर ताक पिणे पसंत करतात. ही चांगली सवय आहे. पण ताक ज्यापासून तयार होते ते दही सगळ्यांनाच सोसते असे नाही. दह्यापेक्षा कधीही ताक चांगले. असे का बरे म्हंटल जात असेल? दह्यामध्ये असे बरेच घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होतो. नुसत्या दह्यापेक्षा कधीही ताक पिणे चांगले असते.
अंजीर खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अगणित फायदे होतात. हे वजन कमी करण्यासोबतच लिवर, बद्धकोष्ठता, त्वचा आणि कमकुवत हाडांशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करते.
मुंबई : भारत आणि चीन यांच्यातील सीमावादानंतर सरकारने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली. त्यामध्ये TikTok या लोकप्रिय अॅपचाही समावेश होता. अशातच टिकटॉकमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी गुंतवणूक करण्याच्या विचार करत आहेत. एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, असं सांगण्यात येत आहे की, टिकटॉक आणि जियो यांच्यातील ही बोलणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात अस...
यावर्षी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि सर्वच खेळाडू आयपएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुत असल्याचे म्हटले जात आहे. पण यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात सात संघांना मोठे नुसकान होणार असल्याची एक गोष्ट पुढे आली आहे. या सात संघांना नेमके काय नुकसान होणार आहे, पाहा....
सातारा येथील यवतेश्वर ठिकाणचे मूर्तिकार गणेश देवरे यांनी कोरोनाचे विघ्न दूर करणारी गणेश मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे.