Satara

esahas.com

पुण्यात बिबट्यांचा उच्छाद! शेतकऱ्यांमध्ये भीती, महिलांचे शेतात गळ्याला पट्टा बांधून काम

पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

esahas.com

पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती

पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती.

esahas.com

Anjali Damania: पेपरवरती दोन्ही पार्टनरच्या सह्या; पार्थ पवारांचं नाव FIRमध्ये घातलं गेलं नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे,

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', दमानियांची मागणी

esahas.com

नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?

नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.

esahas.com

कास पठारावर फुलांचा सोहळा सुरु! कसं पोहचायचं? वेळ, तिकीट आणि बुकिंगबद्दल सगळी माहिती जाणून घ्या

Kaas Pathar: कास पठार फुललेला आहे. तिकडे आवर्जून फिरायला जायला हवं. यासाठी लागणारी माहिती जाणून घ्या.

esahas.com

17 सप्टेंबरआधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

esahas.com

लालबागचा राजा विसर्जन: समुद्राला भरती येताच छातीपर्यंत पाणी वाढलं, पण कोळी बांधव शेवटपर्यंत लालबागचा राजासोबत राहिले

काल चंद्रग्रहण सुरु होण्यापूर्वी लालबागचा राजाचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली होती. लालबागचा राजा तब्बल 12 तास समुद्रात बसून होता.

esahas.com

मोठी बातमी: आशिष शेलारांकडून मुंबई अध्यक्षपद काढलं;मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त

esahas.com

हवामान विभागाकडून हाय अलर्ट पुढील पाच दिवस धोक्याचे, आयएमडीकडून मोठा इशारा

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

esahas.com

स्वातंत्र्यदिन साजरा – के.व्ही. गणेशखिंड

पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे – ०७ येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.