Satara

esahas.com

विमानांचे आपत्कालीन लँडिंग:: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली.

esahas.com

रायगड पावसाचे अपडेट: रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस, दोन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; शाळांना सुट्टी जाहीर

रायगड पावसाचे अपडेट : रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

esahas.com

मान्सूनची सुट्टी संपली; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 'ऑरेंज अलर्ट', विदर्भ मात्र कोरडा

मोठ्या सुट्टीवर गेलेला मान्सून आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढला असून या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.

esahas.com

फोन नंबरसहीत 'आधार'च्या 'या' डिटेल्स घरीच बदलता येणार; सततच्या 'झेरॉक्स'पासूनही मुक्ती कारण...

Aadhaar UIDAI New Updates: या नव्या बदलांसंदर्भातील माहिती युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिली आहे.

esahas.com

विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

वाल्मिक कराडच्या आरोपनिश्चितीवरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती .मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे .

esahas.com

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं स्पष्टीकरण

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.

esahas.com

पूल कोसळल्याबद्दल राज ठाकरे: प्रत्येकवेळी सरकार म्हणतं, 'पीडितांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे...'; इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंनी महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले

Indrayani Kundmala bridge collapse: मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला होता. त्यामुळे 20 ते 25 जण नदीत वाहून गेले होते. चार जणांचा मृत्यू.

esahas.com

बांधकाम व बिनशेती परवानगीची ऑनलाइन प्रणाली (BPMS) त्वरित बंद करा

महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेली BPMS प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या प्रमाणे राम भरोसे चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्याबरोबर व्यावसायिकांना आर्थिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

esahas.com

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद

बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”

esahas.com

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली; केली 'ही' मोठी मागणी

Tanisha Bhise Death Case : पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे.