13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉ...
हवामान अपडेट : राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .
पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पुण्यात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन
इस्रायल-इराण युद्ध सुरु असताना भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने संधी साधली आहे. भारत ऑपरेशन सिंधूचा विस्तार करणार आहे. आपल्यासोबत आणखी दोन देशांच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणार आहे.
पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण
Banking Rule Change : बॅंकिंग मध्ये 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर
Fastag Annual Pass In Maharashtra: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी 3 हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली.
रायगड पावसाचे अपडेट : रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोठ्या सुट्टीवर गेलेला मान्सून आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढला असून या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.