मुंबई : शिक्षण शुल्कासंदर्भात शाळा, पालकांनी समन्वयानं निर्णय घेणेच योग्य आहे. शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. कोरोना काळातल्या शुल्काचा वाद टोकाला पोहोचला आहे. काल पुण्यात पालकांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घातला होता. दरम्यान, वर्षा गायकवाड या पुणे दौऱ्य...
जुना कोयना पूल येत्या आठ दिवसात हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. यासाठी पुलाची क्षमता तपासण्यासाठी ज्या चाचण्या गरजेच्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत व संबंधित विभागाच्या मिळालेल्या अहवालानुसार जुन्या कोयना पुलावरून ३ ते ५ टन क्षमतेची वाहने जाऊ शकतील इतकी क्षमता आहे व यावरून किमान हलक्या वाहनांची ये-जा होऊ शकेल. तसेच मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट बॅरीकेट लावली जाणार आहेत. - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण
देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्या, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅयटरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहिर झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 93 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
मळ्याचे दोन ठिकाणी गाव वसणार आहे तो ठराव पूर्ण झालेला आहे. कोळणेचा ठराव अंतिम टप्प्यात आहे तर गावला पसंत असणार्या व शिल्लक असणार्या जमिनी आम्ही देतो जमिनी देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही देतो व प्रस्ताव पूर्ण करून देतो. मळे गावाचा सर्वे लवकरचं पूर्ण करतो तो प्रस्ताव नागपूरला जाऊन लवकरचं पूर्ण करुन मार्च अखेर पूर्ण करतो. संकलनाच्या त्रुटी महसूल पूर्ण करतो. मुल्यांकनातील त्रुटी दूर करतो. मुल्यांकनातील त्रुटींचा समितीच्या बैठकिमध्ये अंतिम निर्णय होईल. - महादेवराव मोहिते, वनविभाग अध
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 69 बाधितांची नोंद झाली असून, 99 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 21 बाधितांची नोंद झाली असून, 15 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 66 बाधितांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर 98 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 68 बाधितांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर 50 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 129 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.