राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
हवामान अपडेट : राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .
Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली
मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
मुंबईचे व्यापारी सोने खरेदी करुन अकलुज येथील त्यांच्या पेढीत निघाले असता म्हसवड नजिक दोन दुचाकींवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांना पिस्तुलाच्या धाकाने लुटले. या लुटमारीत सुमारे 20 लाखांचे सोने लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.
सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2022 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज (दि.१७) सातारा येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये बोलत असताना त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेल्या मुंबई बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.
पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.
शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यास पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
लॉस एंजलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस एशिया यूएसएमध्ये मुंबईच्या राधिका राणे-भोसले हिने बाजी मारत ‘मिसेस एशिया यूएसए फर्स्ट रनरअप’ पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे.
मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन सदस्यांची रचना असावी, असा आग्...
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका नळ कनेक्शन काढून टाकते. परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मात्र महेरबान आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी आहे. तसेच सदर बंगल्यांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टा...
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा स...
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेल्या सुसज्ज जिल्हा कोविड सेंटर हॉस्पिटलला पोदार एज्युकेशन स्पोर्टस् अँड ट्रस्ट मुंबई यांनी अडीच लाखांचा धनादेश व पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, यांच्याकडून एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्त केला.
मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.