कराड ः बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला आहे. मात्र ज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्...
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!