ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दि. १९ जानेवारीपर्यंत सादर करावा, तो न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे यांनी दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!