patanदैनिकमुक्तागिरीपुनर्वसनआंदोलन

esahas.com

तब्बल 35 वर्षानंतर ‘या’ गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; ग्रामस्थांचे आंदोलन मागे

मळ्याचे दोन ठिकाणी गाव वसणार आहे तो ठराव पूर्ण झालेला आहे. कोळणेचा ठराव अंतिम टप्प्यात आहे तर गावला पसंत असणार्‍या व शिल्लक असणार्या जमिनी आम्ही देतो जमिनी देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही देतो व प्रस्ताव पूर्ण करून देतो. मळे गावाचा सर्वे लवकरचं पूर्ण करतो तो प्रस्ताव नागपूरला जाऊन लवकरचं पूर्ण करुन मार्च अखेर पूर्ण करतो. संकलनाच्या त्रुटी महसूल पूर्ण करतो. मुल्यांकनातील त्रुटी दूर करतो. मुल्यांकनातील त्रुटींचा समितीच्या बैठकिमध्ये अंतिम निर्णय होईल. - महादेवराव मोहिते, वनविभाग अध