सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!