राज्यातील खोके सरकार हे अत्यंत संवेदनशील सरकार आहे. यांच्या काळामध्ये शाळांची संख्या लक्षणीय पद्धतीने घटत चालली असून दारूची दुकाने मात्र वाढत चालली आहेत. या सरकारचा राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय एकही दिवस जात नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!