व्यंकटपुरा पेठ व मोरे कॉलनी येथे विरोधकांनी टॅंकरने सुरू केलेले पाणीवाटप हे हेतूपूर्वक असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे हे उद्योग सुरू झाले आहेत. महादरे तलावाकडे आणि त्याच्या वॉल्वकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!