गेल्या सुमारे १० वर्षांपासून देशातील ११ राज्यात आणि ८ महिन्यांपासून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत कंपनीने आपले कार्य सुरु केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन देहात पशू खाद्य विभाग व्यवस्थापक संदीप शेळके यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!