अर्थसंकल्पात तळागाळातल्या अगदी शेवटच्या व्यक्तीचा बारकाईने विचार करण्यात आला असून शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय सर्वच घटकांना प्राधान्य दिले आहे. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वजन हिताय असल्याचे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!