सातारा जिल्हा हा नेहमीच सामाजिक आदर्श निर्माण करण्यात अग्रेसर असतो. २०१८ साला येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!