जिल्हावासीयांची कामे वेळेवर व्हावीत, त्यांच्या समस्या लवकर सुटाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी डूडी यांनी ऑगस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज 'ई- ऑफिस'च्या धर्तीवर करण्याचा निर्धार केला होता. अखेरीस हा निर्धार त्यांनी सत्यात उतरविला आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पेपर मुक्त झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.
भूसंपादन प्रक्रियेत कमिशनगिरीने धुमाकूळ घालणाऱ्या सतीश धुमाळचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देताना दलालांच्या मध्यस्थीने 9 टक्के कमिशन घेऊन अधिकारी सतीश धुमाळ किती मालामाल झाला असावा
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!