राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सातारा जिह्यात गत महिन्यात तब्बल 90 अपघात झाले असून त्यात किमान 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर यंत्रणांच्या समन्वयातून 42 ब्लॅकस्पॉट वरुन 8 सध्या शिल्लक आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!