citizensfollowthetrafficrules

esahas.com

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास जिल्हा अपघातमुक्त होणार

राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सातारा जिह्यात गत महिन्यात तब्बल 90 अपघात झाले असून त्यात किमान 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर यंत्रणांच्या समन्वयातून 42 ब्लॅकस्पॉट वरुन 8 सध्या शिल्लक आहेत.