आमदार खासदारचे एखादे काम कमी करा. पण आपल्या जिल्ह्यातील दिव्यांगांचे संसार उभे करण्याचे काम करा. आमच्यासाठी दिव्यांग बांधव हे पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणे आहेत, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त करत पंधरा दिवसात शासन दिव्यांगांच्या दारी पोहचले पाहिजे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!