माण-खटाव विधानसभा मतदार संघात तेथील आमदार जयकुमार गोरे यांना माझे आवाहन राहणार असल्याचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, शासन शेतकर्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितलेे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!