apologizetothepeople

esahas.com

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस च्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील तरुणांसोबत घडलेला एक अनुचित प्रकार यामध्ये राज्य सरकारने त्या काळात विधिमंडळाचा ठराव पास केला की राज्य सरकारमधील अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.