whatdifficultiesdidhehavetofaceafterthedeathofsambhajimaharaj

esahas.com

जाणून घ्या छत्रपती राजाराम महाराज यांचा मृ त्यू कशा प्रकारे झाला…

राजाराम महाराज हे जेवढे शांत आणि गंभीर होते तेवढेच ते मुत्सद्दी आणि पराक्रमी देखील होते. स्वराज्य संकटात असताना राजाराम महाराजांनी ते खऱ्या अर्थाने सावरले.