उरमोडी जलाशयाची उभारणी करताना पुनर्वसनातून मिळालेल्या जमिनीच्या रेकॉर्डवर माझ्या नावाची नोंद होत नाही. उलट ती जमीन शासनाने तारळी प्रकल्पासाठी दुबार संपादित केल्याने झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी माझ्या कुटुंबासह दि.२६ जानेवारी रोजी उरमोडी जलाशयात कुटुंबीयांसह जलसमर्पण करणार असल्याचा इशारा आष्टे, ता. सातारा येथील श्रीरंग ढगे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना एका निवेदनाद्वारे दिला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!